अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद हनीफ अतमार यांनी म्हटले की, भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासोबत अफगाणिस्तानमधील परिस्थितीबाबत चर्चा केली. UNSC मध्ये अफगाणिस्तानमधील हिंसाचाराबाबत आपात्कालीन सत्र बोलावण्याची मागणी केली. अतमार यांनी म्हटले की, संयुक्त राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला तालिबानचा हिंसाचार आणि अत्याचार रोखण्यासाठी प्रयत्न करायला हवेत असेही त्यांनी म्हटले.
अफगाणिस्तान परराष्ट्र खात्याने दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानमध्ये वाढत असलेला हिंसाचार आणि मानवाधिकारांचे होणारे उल्लंघन याबाबत भारताने तीव्र चिंता व्यक्त केली.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#हसचरगरसत #अफगणसतनच #भरतल #सकड #कल #ह #मगण