ट्रोलर्सनी लिसाच्या मुलांनाही नाही सोडलं; अभिनेत्रीने सणसणीत उत्तर देत केली बोलती बंद
अर्जुन कपूर हा बोनी कपूर यांची पहिली पत्नी अंशुला बोनी यांचा मुलगा आहे. तर जान्हवी आणि खुशी या दोघी दुसरी पत्नी श्रीदेवी यांच्या मुली आहेत. आपल्या आई-वडिलांच्या घटस्फोटाला श्रीदेवी जबाबदार आहे. असं तो समजत होता. त्यामुळे गेली अनेक वर्ष त्याने जान्हवी आणि खुशीसोबत कुठलंही संभाषण केलं नाही. बझार मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत अर्जुनने आपल्या करिअरवर भाष्य केलं. त्यावेळी त्याने जान्हवीसोबतच्या नात्यावर खुलासा केला.
‘लव्ह आज कल’ची12 वर्षे पूर्ण; ‘विश्वास बसत नाहीय..’ म्हणत दीपिका पादुकोण झाली भावुक
तो म्हणाला, “आम्ही अनेकदा कौटुंबीक कार्यक्रमांमध्ये भेटायचो. परंतु आमच्यामध्ये तशी कधी चर्चा वगैरे झाली नाही. कदाचित आम्ही दोघंही एकमेकांना टाळत होतो. परंतु श्री देवी यांच्या मृत्यूनंतर मात्र परिस्थिती बदलली. जान्हवी आणि खुशी यांना मानसिक आधाराची गरज होती. आणि ती गरज मला जाणवत होती. परिणामी मोठा भाऊ म्हणून मी त्यांना तो आधार दिला. आणि पाहता पाहता आमच्या नात्यातील दुरावा संपला. आज जान्हवी मला दादा म्हणून हाक मारते. आणि ही हाक मला खुप आवडते. एखाद्या जबाबदारीची जाणीव मला या हाकेमुळे होते.”
Published by:Mandar Gurav
First published:
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#अरजनजनहवचय #नतयत #क #हत #दरव #वरष #कल #नवहत #सभषण